Show notes
24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. 5000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.
पण असे शक्तिशाली भूकंप कशामुळे येतात? भारतात त्यापासून किती धोका आहे आणि भूकंप आला, तर काय करायचं, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून.
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
