Show notes
भारतात उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.नेमकं हा अहवाल काय सांगतो आणि हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे?
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

